चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
चित्रसृष्टीचे साधारण 20,000 कोटींच्या नुकसानीला कारणीभूत ठरणाऱ्या पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालणाऱ्या सिनेमॅटोग्राफचा सुधारीत कायदा काल संसदेत मंजूर झाला. किमान 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि...
सहकार मंत्रालय टप्प्याटप्प्याने सर्वसमावेशक राष्ट्रीय सहकारक्षेत्र आकडेवारी आणि माहिती विकसित करत आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय या तीन क्षेत्रातील सुमारे 2.64 लाख...
निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) चे अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ट्रस्टच्या सुधारित संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण केले. पीएफआरडीएचे पूर्ण...
सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात...
महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न, हा पुरस्कार महाराष्ट्र शासन सुरू करत असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 27 आणि नंतर 28 जुलै 2023 रोजी राजस्थान आणि गुजरातला भेट देतील. 27 जुलै रोजी, सकाळी 11:15 वाजता, पंतप्रधान राजस्थानमधील सीकर येथे...
ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात...
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांचा (NHs) विकास आणि देखभालीसाठी प्रामुख्याने जबाबदार आहे. 79,789 कोटी रुपयांचे 6,270 किमी लांबीचे 202 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प...
रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टळण्यासाठी उपयोगी ठरणारी कवच प्रणाली आता दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रेल्वेमार्गाच्या अंदाजे 3000 किमी मार्गावर बसविण्यात येणार आहे. याकरीता नुकत्याच निविदा मंजूर करण्यात...