अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले.
अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...
महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरलेल्या वाघांच्या अवैध व्यापार करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करताना वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माजी क्षेत्र अधिकाऱ्याला नुकतीच...
चित्रसृष्टीचे साधारण 20,000 कोटींच्या नुकसानीला कारणीभूत ठरणाऱ्या पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालणाऱ्या सिनेमॅटोग्राफचा सुधारीत कायदा काल संसदेत मंजूर झाला. किमान 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि...
सहकार मंत्रालय टप्प्याटप्प्याने सर्वसमावेशक राष्ट्रीय सहकारक्षेत्र आकडेवारी आणि माहिती विकसित करत आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय या तीन क्षेत्रातील सुमारे 2.64 लाख...
निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) चे अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ट्रस्टच्या सुधारित संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण केले. पीएफआरडीएचे पूर्ण...
सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात...
महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न, हा पुरस्कार महाराष्ट्र शासन सुरू करत असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 27 आणि नंतर 28 जुलै 2023 रोजी राजस्थान आणि गुजरातला भेट देतील. 27 जुलै रोजी, सकाळी 11:15 वाजता, पंतप्रधान राजस्थानमधील सीकर येथे...
ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात...
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांचा (NHs) विकास आणि देखभालीसाठी प्रामुख्याने जबाबदार आहे. 79,789 कोटी रुपयांचे 6,270 किमी लांबीचे 202 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प...