गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
ज्येष्ठ गायक व संगीतकार प्रकाश शिवाजीराव येवारे यांचे आज पहाटे डोंबिवली येथील राहत्या घरी झोपेतच निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,...
गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या तरुण-तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा असतात. त्या म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करियरचा...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘स्वरसंचित’ ह्या कार्यक्रमात रविवार दिनांक १२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका ललित राव...
महाराष्ट्राचा आवडता सण, गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अनेक मंडळे आणि सोसायट्या कोरोनाचे निर्बंध कायम असल्यामुळे उत्सवाच्या आयोजनाबद्दल चिंतित आहेत. मात्र, व्हिडिओ कम्युनिकेशन्स स्टार्टअप सुपरप्रोद्वारे...
भरारी प्रकाशनच्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येथे नुकताच झाला. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, आमदार पराग आळवणी, कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी स्मिता...
'अवधूत चिंतन क्रिएशन्स प्रा. ली.' या कंपनीने नुकतेच 'अनघाष्टमी'च्या मुहूर्तावर "अवधूत चिंतन" या मोबाईल ॲपचे म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले आहे. दत्तात्रय महाराजांच्या ध्येयवेड्या भक्तरुपी...
मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक उपक्रम राबवले. इंदिरा गांधी यांची वानर सेना स्थापन होण्याच्याही आधी, उषाबेन मेहता यांनी...
भारताचा मानबिंदू असलेल्या काही मान्यवरांच्या कार्यकर्तृत्त्वाला सलामी देणारा विशेष ऑनलाईन तीन दिवसीय चित्रपट महोत्सव ‘भारताची रत्ने’ कालपासून सुरू झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या...