कल्चर +

‘अंगूरी भाभी’ने लावलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे!

प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, जवळपास दहा वर्षांनंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने स्वतःहून कबूल केले आहे की, तिने निर्मात्यावर केलेले ते सर्व आरोप पूर्णपणे खोटे होते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात तिने...

महाराष्ट्रातील ३ साहित्य‍िकांना...

महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठीत ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात...

रविकिरणच्या बालनाट्यस्पर्धेत ‘ध्येय्यधुंद’ सर्वोत्कृष्ट!

रविकिरण संस्थेच्या बालनाट्य स्पर्धेत ध्येयधुंद, हे बालनाट्य सर्वोत्कृष्ट ठरले. सहा पाय , हे बालनाट्य दुसरे तर झेप, हे बालनाट्य तिसरे आले. मैं ऐसा क्यूँ...

पं. हरिप्रसाद चौरसिया...

मोहम्मद रफी यांचा आवाज म्हणजे ईश्वरी जादू होती. त्यांनी आपल्या आवाजाने भजनेही अजरामर केली. ज्यांना संगीताची कदर असते त्यांच्यासोबत ईश्वर असतो, असे गौरवोद्गार पं....

निमित्त गौरी कुंज...

गिरगाव गावदेवीतील भवन्स कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रांचे टोळके कॉलेज कॅन्टीनपेक्षा गावदेवी सिग्नलच्या इराणी हॉटेलमधील ज्यूक्स बॉक्समध्ये प्रत्येकाच्या खिशात असतील तेवढी आठ-आठ आण्यांची नाणी टाकून...

“सुपारी डॉट कॉम”ला...

मध्य प्रदेश शासनाचा "अखिल भारतीय भा. रा. तांबे कृती पुरस्कार" विख्यात रंगकर्मी योगेश सोमण यांच्या "सुपारी.com" या दोन अंकी नाटकाला जाहीर झाला आहे. मध्य प्रदेश शासनाच्या...

विठूनामाच्या गजरात दुमदुमली...

टाळ-चिपळ्या, मृदुंग, ढोल, हार्मोनियम यांच्या सुरावटींवर विठूनामाच्या गजरात त्रिपुरा नगरी नुकतीच दुमदुमली. याचे निमित्त होते, तेथे शुक्रवारी सुरू झालेले अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन. त्रिपुराची राजधानी...

यशवंतराव चव्हाण राज्य...

सन २०२१ या वर्षातील स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध...

‘जय भीम-२’ लवकरच...

‘जय भीम’ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करताना, या चित्रपटाचे सहनिर्माते राजसेकर के. यांनी ‘जय भीम’चा पुढचा भागाचे म्हणजेच सिक्वेलचे काम सुरू झाल्याचे...

युवा उद्योजकांमुळे भारत...

पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतु आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग-व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न...
Skip to content