आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत बाहेरील गोंधळात गुंतलेले असतो. पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत- एकाकी प्रवास (Solo Trekking), निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त स्वयंपाक करणे, मुक्तलेखन आणि विविध प्रकारची ध्यानधारणा. या गोष्टी केवळ छंद नसून, स्वतःला ओळखण्याची एक उत्तम संधी आहेत.
एकाकी प्रवास आणि स्वयंपाक: एक अनुभव
जेव्हा आपण एकटे ट्रेकला जातो, तेव्हा आपण केवळ डोंगरदऱ्यांशी जोडले जात नाही, तर आपण आपल्या विचारांशीही जोडले जातो. एकाकी प्रवास आपल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो. त्याचवेळी, निसर्गाच्या कुशीत स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणे हा एक वेगळाच आनंद आहे. साधे जेवण बनवताना लागणारा संयम...
राजस्थानमधील जोधपूर येथे दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत 'कोकणातील कातळशिल्पे' या विषयावर शोधनिबंध सादर करण्यासाठी महाराष्ट्राचे निवृत्त माहिती उपसंचालक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू...
गुंतवणूदारांनी दाखवलेल्या अफाट उत्साहामुळे डिजिकोअरच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (आयपीओ) आज अखेरचा दिवस संपेपर्यंत २८२ पट ओव्हरसबस्क्रिप्शन प्राप्त झाले. सोमवारी, २५ सप्टेंबर २०२३ रोजी...
भारत सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पना या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारांना नवे स्वरूप दिले आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांना “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार...
‘ट्राय’ म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने "प्रवेश शुल्क आणि बँक हमी यांची दर आकारणी तर्कसंगत योग्य असावी, या संदर्भात शिफारशी जारी केल्या आहेत. “प्रवेश...
सीएसआयआरच्या (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) जमशेदपूरमधल्या राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळेतील (एनएमएल) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सुमन तिवारी यांनी सीएसआईआर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन एंड पॉलिसी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार...
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 8-10 सप्टेंबर 2023 दरम्यान जी 20 शिखर परिषदेसाठी वापरात आलेल्या आयटीपीओमध्ये दालन क्रमांक 14 (फोयर एरिया) येथे 'भारत: द मदर...
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 8 सप्टेंबर 2023 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची व्याप्ती किती क्षेत्रांमध्ये झाली आहे त्याची आठ सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली...