माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचतो, तसतसे आपले पाय आपोआप भूतकाळाच्या वाटेने वळू लागतात. वयानुसार जुन्या आठवणींना उजाळा देण्याची, बालपणीच्या ठिकाणी जाण्याची आणि आता हयात नसलेल्या व्यक्तींना स्मरण्याची ओढ का वाढते? हा केवळ योगायोग नसून त्यामागे एक खोल मानसशास्त्रीय आणि भावनिक प्रवास आहे.
१. अस्तित्त्वाचा शोध आणि ओळखीची जाणीव
वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर माणसाला आपल्या मुळांकडे परत जावंसं वाटतं. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण बालपणीच्या...
पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर, साऊंडबॉक्स व मोबाईल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्या २४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत...
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४पर्यंत यासाठी...
इतिहास पुसून टाकता येत नाही, बदलताही येत नाही, मात्र... इतिहास विसरता येतो! हाच विसरलेला इतिहास सांगण्याचे काम बाबू गंजेवार यांनी केला आहे. कोणता इतिहास...
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून...
आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय संविधानाबाबत पसरवलेला संभ्रम आणि अफवा...
मुंबईतल्या आरे कॉलनीच्या टोकाला (पवईच्या बाजूने) फिल्टरपाडा सर्कल परिसरात नेहमीच रिक्षा व खासगी मोटारगाड्या पार्क केल्या जात असतात. गेली अनेक वर्षे येथे वाहतुकीला अडथळा...
चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये 35 वर्षांहून अधिक उत्कृष्टतेसह राष्ट्रीय अग्रणी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने (AESL), अधिकृत नॉलेज पार्टनर म्हणून 'कौन बनेगा करोडपती सीझन 16'सोबत (केबीसी) भागीदारीची घोषणा केली आहे.
सोनी...
नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह आज वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात...
महायुती सरकारच्या २५ महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल २२ हजार ३६४ फाईल्सचा निपटारा केला आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या तुलनेत दुप्पट फाईल्सचा...