२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे.
जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने: आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन...
टीमलीज रेगटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स आणि द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स सिम्पोझियम’ नावाची...
कर चुकवेगिरी प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून...
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देशात घरखरेदीचा जोर कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातल्या आठ प्रमुख शहरांत एकूण १,२०,६४० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे...
भारतात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८ तर गुजरातमध्ये ७१२४...
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत महारत्न केंद्रीय सार्वजनिक आस्थापना आणि आघाडीची बिगर बँकिंग वित्त कंपनी आरईसी लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँन्ड कन्सल्टन्सी लिमिटेडने (आरईसीपीडीसीएल), दोन विद्युत पारेषण...
खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाजघटकांशी चर्चा केली. त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना न्याय देण्याचा...
ॲथलेटिक्स, तिरंदाजी, मुष्टियुद्ध आणि भारोत्तोलन या चार क्रीडा प्रकारांमध्ये, युवा महिला खेळाडूंना (युवती) अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याकरीता भारतीय लष्कराने आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी म्हणजे लष्करी युवती...
मतदार शिक्षण आणि समावेशकता या पैलूंना चालना देण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाने प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सहयोगाने, भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटना आणि दिल्ली तथा...
शिवसेना पुरस्कृत महाराष्ट्र श्रीवर मुंबईच्याच खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या ३००पेक्षा अधिक खेळाडूंच्या संघर्षात मुंबई उपनगरच्याच हरमित सिंगने आपली ताकद दाखवत जेतेपदाला गवसणी...