आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत बाहेरील गोंधळात गुंतलेले असतो. पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत- एकाकी प्रवास (Solo Trekking), निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त स्वयंपाक करणे, मुक्तलेखन आणि विविध प्रकारची ध्यानधारणा. या गोष्टी केवळ छंद नसून, स्वतःला ओळखण्याची एक उत्तम संधी आहेत.
एकाकी प्रवास आणि स्वयंपाक: एक अनुभव
जेव्हा आपण एकटे ट्रेकला जातो, तेव्हा आपण केवळ डोंगरदऱ्यांशी जोडले जात नाही, तर आपण आपल्या विचारांशीही जोडले जातो. एकाकी प्रवास आपल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो. त्याचवेळी, निसर्गाच्या कुशीत स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणे हा एक वेगळाच आनंद आहे. साधे जेवण बनवताना लागणारा संयम...
हल्ली टीव्हीवर कुतुब मिनारवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काय आहे कुतुब मिनारचे सत्य? भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव...
भारताच्या ३९ वर्षीय पंकज अडवाणीने नुकत्याच झालेल्या दोहा, कतार येथील जागतिक बिलियर्ड स्पर्धेत २०वे जेतेपद पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम...
ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खडतरच असणार आहे. १९९१-९२नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नुकत्याच...
भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात उद्याचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव पाटील आणि त्यांचे...
नारायणी, हा लेखक किशोर दीक्षित यांनी लिहिलेला लघुग्रंथ नुकताच हाती पडला आणि जाणून घेतले त्याविषयी..
आद्यन्तरहितेदेवी ह्यादिशक्ती खगोचरे।
योगिनी योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
लेखक किशोर दीक्षित...
महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विश्वविजेता कॅरमपटू संदीप दिवेला जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या जिगरबाज कॅरमपटूच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा विशेष लेख..
आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप...
भारतीय क्रिकेट विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत तब्बल २७ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर बलाढ्य मुंबई संघाने पुन्हा एकदा करंडकावर कब्जा करण्याचा पराक्रम...