बॅक पेज

सतना कारागृह! गोष्ट येथे संपतच नाही!!

ही बातमी तुम्हालाही माहित्येय. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो, असे पारंपरिक समजूतदारपणाचे वाक्य बोलून तुम्ही दुसऱ्या बातमीकडे वळला असाल... मध्य प्रदेशमधील सतना कारागृहातील ज्येष्ठ जेलर अधीक्षक फिरोजा खान हिची त्याच कारागृहातील कैदी धर्मेंद्रसिंह चंदलाची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि मग धर्मेंद्रसिंहची चांगल्या वागणूकीबद्दल सुटका झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले... साठ अथवा सत्तरच्या दशकातील चित्रपटाचा शेवट अर्थात क्लायमॅक्स हा नायक नायिकेचे लग्न होते आणि शेवट गोड झाल्याने पडद्यावर अक्षरे झळकत.. समाप्त. (दि एण्ड).. २०२६ साली ओटीटीच्या युगात याच सत्यघटनेवर चित्रपट निर्माण करायचा तर...

महाराष्ट्राला मिळाले ३...

पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत...

तिलारी कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी...

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या...

प्रशिक्षणासाठी प्रौढ मूकबधिरांनी...

शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे, या संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलै २०२३...

उद्धव ठाकरे यांनी...

उद्धव ठाकरे यांनी सांगितले असणार राणेंना बोलवू नका म्हणून... मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलेले होते. हॉलिडे इनमध्ये जाऊन कुटुंबासह राहिलेले...

जागतिक डीपीआय शिखर...

जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीचा उप-कार्यक्रम म्हणून जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) शिखर परिषदेचे गेले दोन दिवस यशस्वी आयोजन  करण्यात आले. केंद्रीय...

फादर्स डेकरिता द...

आपल्या सर्वांसाठी आपले वडि‍ल आदर्श असतात. आपल्याला उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना निश्चितच उत्तम ट्रीट मिळाली पाहिजे. हेच लक्षात घेत...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...

गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 15.96 लाख हेक्टर...

18 जूनपर्यंत भरा...

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दि. 18 जून 2023पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च...

पंतप्रधान मोदीच करणार...

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते. आणि उद्घाटनदेखील त्यांच्याच हस्ते होईल, असा...
Skip to content