ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही प्रसिद्ध आहे. आणि इतकं असूनही मी म्हणतोय की संध्याकाळ विसरता येणार नाही! तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण, जरा थांबा. रवींद्रत आत तर चला. मगं खरी गमंत कळेल! तर वाचक हो रवींद्रत 'बर्वे संचित', या माझा मित्र चित्रकार सतीश नाईक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा होता....
एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित अकृषिक म्हणजेच एनए प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री करण्यात येते. ही...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने...