बॅक पेज

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद या युवा जोडीने कांस्यपदकाची कमाई करुन भारताचे एकमेव पदक जिंकण्याचा पराक्रम केला इतकेच... तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर या स्पर्धेत परत एकदा महिला दुहेरीत भारताला त्रिसा, गायत्री जोडीने कांस्यपदक मिळवून‌ दिले. याअगोदर २०११ साली लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा जोडीने कांस्यपदक पटकावले...

१५व्या आदिवासी युवा...

आदिवासी युवा वर्गाने अंमली पदार्थ आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे, असे आवाहन, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यांनी केले आहे. मुंबईत आयोजित...

कापसाच्या एकीकृत कीड...

शेतकऱ्यांच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत योग्य भाव मिळण्यासाठी त्याला विपणन तंत्राची योग्य माहिती देणे आवश्यक आहे. केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापनद्वारे आयोजित कापूस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर...

राष्ट्रपती भवनात झाले...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रपती भवनात आंतरपंथीय संमेलन झाले. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या, की आपल्या आयुष्यात धर्माला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. धार्मिक प्रथा...

दिवाळी, छठ पूजेसाठी...

सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे यावर्षी दिवाळी छठ पूजेपर्यंत 283 विशेष गाड्यांच्या 4480...

‘प्रोजेक्ट अॅटलस’ची वाटचाल...

तांत्रिक सामर्थ्य पेमेंट प्रणालीची क्षमता कशी वाढवू शकते हे पाहण्यासाठी प्रोजेक्ट अॅटलसची घोषणा काही केंद्रीय बँकांमधील, बीआयएसच्या अन्य सहयोगी प्रकल्पासारखी वाटत नाही. ही एक...

‘फिजिक्‍सवाला’चे ‘स्‍कूल ऑफ...

फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू), या भारतातील आघाडीच्‍या एड-टेक व्‍यासपीठाने पीडब्‍ल्‍यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्‍हेशन (पीडब्‍ल्‍यू-आयओआय)च्‍या माध्‍यमातून आपला शैक्षणिक पोर्टफोलिओ वाढवत शिक्षणाला नव्‍या उंचीवर नेण्‍याचा प्रयत्न केला आहे....

राष्ट्रपतींनी जारी केला...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाटणा येथे बिहारचा चौथा कृषी मार्गदर्शक आराखडा (2023-2028) नुकताच जारी केला. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, कृषी हा बिहारच्या लोकसंस्कृतीचा...

महिला जनजागृतीसाठी रेल्वे...

महिलांना रेल्वेतून सुरक्षित आणि निर्विघ्न प्रवास करण्याच्या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) 25 सदस्यीय संघाने काल दिल्ली हाफ मॅरेथॉन 2023 मध्ये भाग घेतला. भारतीय रेल्वे...

राज्यातल्या हरविलेल्या 19...

महाराष्ट्रातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी...
Skip to content