बॅक पेज

वाढतं वय स्वीकारणं, खरंच असतं का कठीण?

​कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." ​वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...

आंतरराष्ट्रीय महाप्रकल्प ‘एसकेए’मध्ये...

सुमारे 1250 कोटी रुपयांच्या खर्चासह एसकेए अर्थात स्क्वेयर किलोमीटर अॅरे, या आंतरराष्ट्रीय महाप्रकल्पात भारताच्या सहभागासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये पुढील 7 वर्षांच्या...

अजूनही नावनोंदणी करू...

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असला, तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नावनोंदणी...

हजारो टन गहू...

भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने गहू आणि कच्च्या तांदळाचा लिलाव जाहीर केला आहे. येत्या 3 जानेवारी 2024 रोजी हा लिलाव होईल. या लिलावाअंतर्गत 17500 मेट्रिक टन गहू आणि 5000 मेट्रिक टन...

लाकडाच्या वाहतुकीसाठी आता...

देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वनोपजांची विनाअडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी...

एलटीटी रेल्वेस्थानकातही आता...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर आता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवरील पहिले आणि मुंबईतील दुसऱ्या 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' चे उद्घाटन हल्दीरामच्या सहकार्याने केले. या उद्घाटनप्रसंगी...

‘वीर बाल दिना’निमित्तच्या...

नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आज, 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता 'वीर बाल दिना'निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा...

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय...

महाराष्ट्र सरकारच्या एका अहवालानुसार राज्यात 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनार असून राज्यातील 72% मत्स्य उत्पादन कोकण क्षेत्रात होते. कोकणतल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या डॉ. बाळासाहेब सावंत...

भारताने 2014पासून आतापर्यंत...

भारताने 2014-23 या कालावधीत 396 परदेशी आणि 70 देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले, तर 2003-13 या कालावधीत भारताने 33 परदेशी आणि देशांतर्गत 31 उपग्रह प्रक्षेपित...

अनुभवा ख्रिसमस आणि...

भारताचे कन्झ्युमर रिटेलसाठीचे अग्रगण्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय सेल्सने आपल्या बहुप्रतिक्षित एंड ऑफ द इअर सेल (इवायओएस)ची घोषणा केली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या...
Skip to content