Homeचिट चॅट४०० पारसाठी महाराष्ट्रात...

४०० पारसाठी महाराष्ट्रात भाजपाचे बूथ विजय अभियान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार या लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) रणनीती आखली आहे. त्यानुसार प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्यासाठी भाजपाने कालपासून राज्यभर सहा दिवसांचे ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य समीर गुरव यांनी याबाबतची माहिती दिली.

या अभियानाचे स्वरूप याप्रमाणे-

समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य.

घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे.

प्रत्येक घर आणि वाहनावर स्टीकर.

लाभार्थींशी नियमित संपर्क.

प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा.

समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठका.

भाजपाविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न.

बूथपासून दूरवर राहाणाऱ्या मतदारांना मतदानाचे आवाहन.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content