HomeArchiveमुंबई महापौर चषक...

मुंबई महापौर चषक स्पर्धेत म. गांधी अकादमीचे यश

Details
मुंबई महापौर चषक स्पर्धेत म. गांधी अकादमीचे यश

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत तेराव्या मुंबई महापौर चषक योगासने स्पर्धेत वांद्रे येथील शिर्शेकर्स महात्मा गांधी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी विविध गटात यश संपादन केले असून अकादमीच्या खेळाडूंनी विविध वयोगटात वर्चस्व राखले.

एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटात पार्थ पंत तर मुंलींच्या गटात दुर्वा परबने प्रथम क्रमांक पटकविला. याच वयोगटात मुंलींमध्ये हिरण्या शिखरामेने तृतीय क्रमांक मिळविला. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात अदिती सावंतने तृतीय क्रमांक पटकविला. फय्याज हुसेन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली अकदामीने हे यश संपादन केले आहे.
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत तेराव्या मुंबई महापौर चषक योगासने स्पर्धेत वांद्रे येथील शिर्शेकर्स महात्मा गांधी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी विविध गटात यश संपादन केले असून अकादमीच्या खेळाडूंनी विविध वयोगटात वर्चस्व राखले.

एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटात पार्थ पंत तर मुंलींच्या गटात दुर्वा परबने प्रथम क्रमांक पटकविला. याच वयोगटात मुंलींमध्ये हिरण्या शिखरामेने तृतीय क्रमांक मिळविला. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात अदिती सावंतने तृतीय क्रमांक पटकविला. फय्याज हुसेन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली अकदामीने हे यश संपादन केले आहे.

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content