HomeArchiveशासकीय योजनांपासून अल्पसंख्याक...

शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

Details
शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

 

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 
“शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

 

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content