HomeArchiveजोगेश्वेरीतील झोपडीधारकांचे पंतप्रधान...

जोगेश्वेरीतील झोपडीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पुनर्वसन

Details
जोगेश्वेरीतील झोपडीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पुनर्वसन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, जोगेश्वरी पश्चिम बाजूकडील गेल्या् अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. एकूण तीन विकासक या रस्या‍च्या आराखड्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. येथील पात्र झोपडीधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्यासत येईल. परंतु ५६ झोपडीधारकांच्या पात्रतेबाबत समस्या निर्माण झाल्याेमुळे त्यांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत करण्यात यावे अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी जिल्हााधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडे केली. त्यांनी त्वरीत ती मागणी मान्य केली.

यावेळी नगरसेविका राजुल पटेल, मनपा उपायुक्त किरण आचरेकर, सहाय्यक आयुक्त गायकवाड, उपजिल्हााधिकारी कोळेकर व स्थानिक सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमध्ये १४ मच्छिमार वसाहती महानगरपालिकेने घोषित केल्या असून १५ वसाहतींच्या जनगणनेचे काम आयुक्त, मत्य्स व्यवसाय विभाग यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे. सदर जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मच्छिमार बांधवांच्या नावाने सात-बारा उतारा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, जोगेश्वरी पश्चिम बाजूकडील गेल्या् अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. एकूण तीन विकासक या रस्या‍च्या आराखड्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. येथील पात्र झोपडीधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्यासत येईल. परंतु ५६ झोपडीधारकांच्या पात्रतेबाबत समस्या निर्माण झाल्याेमुळे त्यांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत करण्यात यावे अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी जिल्हााधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडे केली. त्यांनी त्वरीत ती मागणी मान्य केली.

यावेळी नगरसेविका राजुल पटेल, मनपा उपायुक्त किरण आचरेकर, सहाय्यक आयुक्त गायकवाड, उपजिल्हााधिकारी कोळेकर व स्थानिक सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमध्ये १४ मच्छिमार वसाहती महानगरपालिकेने घोषित केल्या असून १५ वसाहतींच्या जनगणनेचे काम आयुक्त, मत्य्स व्यवसाय विभाग यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे. सदर जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मच्छिमार बांधवांच्या नावाने सात-बारा उतारा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.”

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content