HomeArchiveहज यात्रेकरूंना संरक्षण...

हज यात्रेकरूंना संरक्षण आणि सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Details
हज यात्रेकरूंना संरक्षण आणि सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हाजी अरफात शेख यांनी केली होती मागणी
मुंबईत हजला जाणार्या यात्रेकरूंची तोबा गर्दी झाली आहे. त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संरक्षण आणि सुविधा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रत्येक हाजी हा हाजीच असतो त्यांच्यात भेदभाव करता येणार नाहीत. खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणार्या हज यात्रेकरूंना सुविधा मिळत नाहीत, अशा तक्रारी अल्पसंख्याक आयोगाकडे मोठया प्रमाणात येऊ लागल्या होत्या. त्यामुळे ही मागणी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती.

 

त्यानंतर खुद्द हाजी अरफात शेख यांनी अंतराष्ट्रीय विमानतळावर जाऊन हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेची पाहणी केली आणि विमान प्राधिकरणास आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. त्यावेळी त्यांच्यासमवेत प्रसिद्ध अभिनेत्री व नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्ष ईशा कोपीकर, कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, सरचिटणीस विनय मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मकबूल मुजावर, महाराष्ट्र चिटणीस नसीम खान यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते तसेच वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

हज यात्रेसाठी जाणार्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक आहे. मुंबई तसेच नागपूर विमानतळावर हज समितीमार्फत जाणार्याक यात्रेकरूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणार्याव हज यात्रेकरूंना सुविधा मिळत नाहीत, अशा बाबी समोर आल्यानंतर त्याची दखल घेत खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेस जाणार्या, हज यात्रेकरूंनाही सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत हज समितीस निर्देश देण्यात येतील, असेदेखील आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले.

 

दरवर्षीप्रमाणे हज यात्रा सुरू झाल्यानंतर राज्यभरातून मुंबईत येणार्याे हज यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतो ते पाहता स्वतः आयोगाच्या अध्यक्षांनी भाजपाप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या पदाधिका़र्यांःना सोबत घेऊन विमानतळावरील ऑटो, टॅक्सीचालकांची भेट घेऊन त्यांच्यादेखील समस्यां जाणून घेत विमानतळावरील जीविकेच्या अधिका़र्यांंना निर्देश दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हाजी अरफात शेख यांनी केली होती मागणी
मुंबईत हजला जाणार्या यात्रेकरूंची तोबा गर्दी झाली आहे. त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संरक्षण आणि सुविधा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रत्येक हाजी हा हाजीच असतो त्यांच्यात भेदभाव करता येणार नाहीत. खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणार्या हज यात्रेकरूंना सुविधा मिळत नाहीत, अशा तक्रारी अल्पसंख्याक आयोगाकडे मोठया प्रमाणात येऊ लागल्या होत्या. त्यामुळे ही मागणी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती.

 

त्यानंतर खुद्द हाजी अरफात शेख यांनी अंतराष्ट्रीय विमानतळावर जाऊन हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेची पाहणी केली आणि विमान प्राधिकरणास आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. त्यावेळी त्यांच्यासमवेत प्रसिद्ध अभिनेत्री व नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्ष ईशा कोपीकर, कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, सरचिटणीस विनय मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मकबूल मुजावर, महाराष्ट्र चिटणीस नसीम खान यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते तसेच वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

हज यात्रेसाठी जाणार्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक आहे. मुंबई तसेच नागपूर विमानतळावर हज समितीमार्फत जाणार्याक यात्रेकरूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणार्याव हज यात्रेकरूंना सुविधा मिळत नाहीत, अशा बाबी समोर आल्यानंतर त्याची दखल घेत खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेस जाणार्या, हज यात्रेकरूंनाही सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत हज समितीस निर्देश देण्यात येतील, असेदेखील आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले.

 

दरवर्षीप्रमाणे हज यात्रा सुरू झाल्यानंतर राज्यभरातून मुंबईत येणार्याे हज यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतो ते पाहता स्वतः आयोगाच्या अध्यक्षांनी भाजपाप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या पदाधिका़र्यांःना सोबत घेऊन विमानतळावरील ऑटो, टॅक्सीचालकांची भेट घेऊन त्यांच्यादेखील समस्यां जाणून घेत विमानतळावरील जीविकेच्या अधिका़र्यांंना निर्देश दिले.”
 
 
 

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content