HomeArchiveभरारी प्रकाशननिर्मित दोन...

भरारी प्रकाशननिर्मित दोन पुस्तकांचे प्रकाशन

Details
भरारी प्रकाशननिर्मित दोन पुस्तकांचे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
गिरिजा कीर लिखित “कुणा नामदेवाची चित्तरकथा” या कादंबरीचे व लता गुठे लिखित “संत चैतन्य सोहळा” या पुस्तकांचे प्रकाशन येत्या 16 फेब्रुवारीला संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पु. ल. देशपांडे अकॅडमी, चौथा मजला, नॅनो थिएटर, प्रभादेवी येथे होणार आहे. यावेळी भरारी प्रकाशनाने घेतलेल्या कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांना ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद इंगळहळीकर व संत साहित्याच्या अभ्यासक लेखिका रेखा नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. गौरी कुलकर्णी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
गिरिजा कीर लिखित “कुणा नामदेवाची चित्तरकथा” या कादंबरीचे व लता गुठे लिखित “संत चैतन्य सोहळा” या पुस्तकांचे प्रकाशन येत्या 16 फेब्रुवारीला संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पु. ल. देशपांडे अकॅडमी, चौथा मजला, नॅनो थिएटर, प्रभादेवी येथे होणार आहे. यावेळी भरारी प्रकाशनाने घेतलेल्या कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांना ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद इंगळहळीकर व संत साहित्याच्या अभ्यासक लेखिका रेखा नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. गौरी कुलकर्णी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.”

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content