HomeArchive26 फेब्रुवारीला सावरकर...

26 फेब्रुवारीला सावरकर कविसंमेलन!

Details
26 फेब्रुवारीला सावरकर कविसंमेलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्य निर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ५४ व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करणार्‍या स्वरचित कविता सदर कविसंमेलनामध्ये सादर करता येईल. स्वलिखित कविता २० ते २४ ओळींमध्ये असावी तसेच कोणतीही प्रस्तावना न करता सदर कविता ३ मिनिटांत सादर करावी लागेल. स्वलिखित कविता पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१९ रात्री १२ पर्यंत आहे. देवनागरी लिपीत टंकलेखन केलेली कविता केवळ गुरुदत्त वाकदेकर यांना ९९८७७४६७७६ ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. छायाचित्र किंवा पिडीएफ स्वरूपातील फाईल पाठवू नये. आपण पाठवलेल्या रचना निवड समितीकडे पाठवल्या जातील. त्यानंतर सहभाग यादी जाहीर केली जाईल. निवड समितीने निवडलेल्या केवळ ५० कवी/कवयित्रींना सादरीकरणाची संधी मिळेल. सादरीकरण करणार्‍या सर्व कवी/कवयित्रींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

संमेलन स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई – ४०००२८ असे असून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ (मंगळवार) या दिवशी होईल. संमेलनाची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. कार्यक्रम दिलेल्या वेळीच सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी १५ मिनिटे आधी हजर राहवे, असे आवाहन निमंत्रक व स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर परांजपे ९८१९६५८३६५ व गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ यांना संपर्क करा.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्य निर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ५४ व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करणार्‍या स्वरचित कविता सदर कविसंमेलनामध्ये सादर करता येईल. स्वलिखित कविता २० ते २४ ओळींमध्ये असावी तसेच कोणतीही प्रस्तावना न करता सदर कविता ३ मिनिटांत सादर करावी लागेल. स्वलिखित कविता पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१९ रात्री १२ पर्यंत आहे. देवनागरी लिपीत टंकलेखन केलेली कविता केवळ गुरुदत्त वाकदेकर यांना ९९८७७४६७७६ ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. छायाचित्र किंवा पिडीएफ स्वरूपातील फाईल पाठवू नये. आपण पाठवलेल्या रचना निवड समितीकडे पाठवल्या जातील. त्यानंतर सहभाग यादी जाहीर केली जाईल. निवड समितीने निवडलेल्या केवळ ५० कवी/कवयित्रींना सादरीकरणाची संधी मिळेल. सादरीकरण करणार्‍या सर्व कवी/कवयित्रींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

संमेलन स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई – ४०००२८ असे असून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ (मंगळवार) या दिवशी होईल. संमेलनाची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. कार्यक्रम दिलेल्या वेळीच सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी १५ मिनिटे आधी हजर राहवे, असे आवाहन निमंत्रक व स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर परांजपे ९८१९६५८३६५ व गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ यांना संपर्क करा.”

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content