HomeArchiveकिराणा घराण्याच्या मिलिंद...

किराणा घराण्याच्या मिलिंद चित्ताल यांचे सुश्राव्य गायन!

Details
किराणा घराण्याच्या मिलिंद चित्ताल यांचे सुश्राव्य गायन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने केंद्राचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ किराणा घराण्याचे गायक मिलिंद चित्ताल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला आहे. 14 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. त्यांना तबल्यावर अभय दातार तर हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 24304150.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने केंद्राचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ किराणा घराण्याचे गायक मिलिंद चित्ताल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला आहे. 14 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. त्यांना तबल्यावर अभय दातार तर हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 24304150.

 ”
 

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content