Homeएनसर्कलसावध राहा धमक्यांच्या...

सावध राहा धमक्यांच्या आंतरराष्ट्रीय कॉलपासून!

केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने नागरिकांना भारतातील शेअर बाजार आणि ट्रेडिंगमध्ये व्यत्यय आणण्याबाबत दावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणाऱ्या दुर्वर्तनात्मक दूरध्वनीबाबत (कॉल) सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने असे द्वेषयुक्त दूरध्वनी देशविरोधी घटकांकडून केले जातात. दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना अशा क्रमांकांवरून आलेले द्वेषयुक्त दूरध्वनी ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी, असे दूरध्वनी आल्यास, दूरसंचार विभागाकडे help-sancharsaathi@gov.in येथे किंवा त्यांच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content