HomeArchive१९ वा पार्ले...

१९ वा पार्ले महोत्सव – सी. एम. चषकाचे शानदार उद्घाटन!

Details
१९ वा पार्ले महोत्सव – सी. एम. चषकाचे शानदार उद्घाटन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

 

१९ वा पार्ले महोत्सव – सी. एम. चषकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी झाले. आमदार पराग अळवणी, नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता, अभिजित सामंत व मुरजी पटेल, भाजपा प्रवक्ते संजय ठाकूर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे, संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूरच्या माजी कुलगुरू उमा वैद्य, सुनीत पठोडिया, पद्मश्री भावना सोमय्या, श्रीकृष्ण आंबेकर, प्रविर कपूर, गुरूचरणजितसिंग सिद्धू, महेश कोकाटे, प्रसाद पाटील, रतन जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.”
 
“केएचएल ब्युरो

 

१९ वा पार्ले महोत्सव – सी. एम. चषकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी झाले. आमदार पराग अळवणी, नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता, अभिजित सामंत व मुरजी पटेल, भाजपा प्रवक्ते संजय ठाकूर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे, संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूरच्या माजी कुलगुरू उमा वैद्य, सुनीत पठोडिया, पद्मश्री भावना सोमय्या, श्रीकृष्ण आंबेकर, प्रविर कपूर, गुरूचरणजितसिंग सिद्धू, महेश कोकाटे, प्रसाद पाटील, रतन जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.”
 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content