HomeArchiveभरारी प्रकाशनच्या वतीने...

भरारी प्रकाशनच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन!

Details
भरारी प्रकाशनच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

भरारी प्रकाशनच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या नावाने देण्यात येणार आहे. कथा कोणत्याही विषयावरील चालेल. १२ मिनिटापेक्षा मोठी नसावी. कथा स्वलिखित किंवा दुसऱ्या लेखकांचीही चालेल. २० वर्षांपुढील स्पर्धकांनी कथाकथनासाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी. नोंदणी करताना स्वतःचा ई-मेल आयडी आणि फोननंबर देणे आवश्यक आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कथाकथन स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेचे ठिकाण सर्व स्पर्धकांना कळविले जाईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एका साहित्यिक कार्यक्रमात गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील. रेखा नार्वेकर संस्थापक अध्यक्ष विश्व घर साहित्य प्रतिष्ठान यांचेही याकामी सहकार्य मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी ९८७०६१७१२४ या नंबरवरील व्हॉट्सअपवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाशिका लता गुठे यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

भरारी प्रकाशनच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या नावाने देण्यात येणार आहे. कथा कोणत्याही विषयावरील चालेल. १२ मिनिटापेक्षा मोठी नसावी. कथा स्वलिखित किंवा दुसऱ्या लेखकांचीही चालेल. २० वर्षांपुढील स्पर्धकांनी कथाकथनासाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी. नोंदणी करताना स्वतःचा ई-मेल आयडी आणि फोननंबर देणे आवश्यक आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कथाकथन स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेचे ठिकाण सर्व स्पर्धकांना कळविले जाईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एका साहित्यिक कार्यक्रमात गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील. रेखा नार्वेकर संस्थापक अध्यक्ष विश्व घर साहित्य प्रतिष्ठान यांचेही याकामी सहकार्य मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी ९८७०६१७१२४ या नंबरवरील व्हॉट्सअपवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाशिका लता गुठे यांनी केले आहे.”

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content