HomeArchiveजेटली यांच्या निधनाबद्दल...

जेटली यांच्या निधनाबद्दल लोढा यांनी व्यक्त केला शोक

Details
जेटली यांच्या निधनाबद्दल लोढा यांनी व्यक्त केला शोक

    27-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएअल न्यूज ब्युरो
 
 
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “बदलता भारत घडवताना जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सहयोगी होते. अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्त्ववान नेता गमावला.”
 
 
“जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे. कारण ते माझे मार्गदर्शक होते आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.”, असेही लोढा म्हणाले.
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html
 ”

 
 
 
केएचएअल न्यूज ब्युरो
 
 
“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “बदलता भारत घडवताना जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सहयोगी होते. अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्त्ववान नेता गमावला.””
 
 
““जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे. कारण ते माझे मार्गदर्शक होते आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.”, असेही लोढा म्हणाले.”
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश

https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content