HomeArchiveजेटली यांच्या निधनाबद्दल...

जेटली यांच्या निधनाबद्दल लोढा यांनी व्यक्त केला शोक

Details
जेटली यांच्या निधनाबद्दल लोढा यांनी व्यक्त केला शोक

    27-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएअल न्यूज ब्युरो
 
 
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “बदलता भारत घडवताना जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सहयोगी होते. अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्त्ववान नेता गमावला.”
 
 
“जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे. कारण ते माझे मार्गदर्शक होते आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.”, असेही लोढा म्हणाले.
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html
 ”

 
 
 
केएचएअल न्यूज ब्युरो
 
 
“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “बदलता भारत घडवताना जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सहयोगी होते. अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्त्ववान नेता गमावला.””
 
 
““जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे. कारण ते माझे मार्गदर्शक होते आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.”, असेही लोढा म्हणाले.”
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश

https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content