HomeArchiveकठोर कायदा करा...

कठोर कायदा करा – राहुल शेवाळे

Details
कठोर कायदा करा – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या गंभीर हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची लेखी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी सरकारने विशेष कायदा करावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात आपला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात त्यांचे कार्य करता यावे, ही सरकारची जबाबदारी आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण बघता याविरोधात केंद्र सरकारने कठोर कायदा आणावा आणि आरोपींना कडक शासन करावे, जेणेकरून असे अनुचित प्रकार कायमचे टाळता येऊ शकतील, असे शेवाळे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या गंभीर हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची लेखी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी सरकारने विशेष कायदा करावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात आपला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात त्यांचे कार्य करता यावे, ही सरकारची जबाबदारी आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण बघता याविरोधात केंद्र सरकारने कठोर कायदा आणावा आणि आरोपींना कडक शासन करावे, जेणेकरून असे अनुचित प्रकार कायमचे टाळता येऊ शकतील, असे शेवाळे म्हणाले.”

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content