HomeTagsStudent

Tag: Student

कोणामुळे आली शिक्षण क्षेत्राला ओवाळून...

दरवर्षी १० वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल लागले...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम...

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट...

कोणामुळे आली शिक्षण क्षेत्राला ओवाळून टाकण्याची वेळ?

दरवर्षी १० वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल लागले की, पुढच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षांचा मोसम सुरू होतो. लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्या प्रवेशपरीक्षांच्या गडबडीत असतात. यंदा ह्या परीक्षा गाजल्या त्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे. ही पेपरफुटी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की, झालेली परीक्षा रद्द करावी लागली. आता २१ जूनला फेरपरीक्षा होणार आहे. हे कमी होते की काय तर आता सीबीएसई परीक्षेत अनिमयितता आणि कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रेन्स टेस्ट (सीयुटी-युजी) परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्यामुळे एकूणच ह्या परीक्षांच्या व्यवस्थापनाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट प्रवेशपरीक्षेच्या विश्वासार्हतेबद्दल निर्माण झालेल्या वादळामुळे देशातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना मुलांच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण...

कोणामुळे आली शिक्षण...

दरवर्षी १० वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल लागले की, पुढच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षांचा मोसम सुरू होतो. लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्या प्रवेशपरीक्षांच्या गडबडीत असतात. यंदा ह्या परीक्षा...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी...

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’...

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर...

शिक्षक अभियोग्यताः राखीव...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीच्या (TAIT) ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल राखीव ठेवलेल्या...

‘परीक्षा पे चर्चा’...

शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद  साधण्याच्या पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा चौथा भाग, परीक्षा पे चर्चा 2021साठी नोंदणी प्रक्रियेची सुरूवात होत असल्याचे केंद्रीय शिक्षण...

Govt issues guidelines...

In order to mitigate the impact of challenges thrown by the COVID-19 pandemic for out of school children, it was felt necessary for every...

आयआयटी प्रवेशासाठी बारावीच्या...

आयआयटीमध्ये या वर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीत किमान 75% गुण मिळवण्याचे पात्रता निकष शिथिल करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content