शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
मुंबईतल्या कोविड रूग्णांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांचा विचार करत मुंबई महापालिकेने कमी आणि मध्यम स्वरूपाचा त्रास होत असलेल्या रूग्णांना घरच्या घरीच...
महाराष्ट्राच्या "ब्रेक द चेन" उपक्रमाचा भाग म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने आज, दि. 23.04.2021पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे (पीएसकेएस) आणि...
अखेर महाराष्ट्रात आजपासून अघोषित लॉकडाऊन जाहीर झाला. पर्यायाने महाराष्ट्रात मागच्या वर्षी मार्चमध्ये सर्वसामान्यांनी अनुभवलेला लॉकडाऊन जाहीर होणार नाही, हे स्पष्ट झाले. याचाच अर्थ तशा...
राज्यातील सर्व किराणा, भाजीपाला, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, फिशसह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य...
राज्यातल्या मंत्र्यांकडून पर्यायाने राज्य सरकारकडून पोलिसांचा गैरवापर केला जात असल्याचे सचिन वाझे प्रकरणावरून स्पष्ट झाल्यानंतरही राज्य सरकारकडून पुन्हा एकदा पोलिसांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे...
राज्यांना कोविड काळात त्यांच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत मिळालेल्या वार्षिक निधीपैकी 50 टक्के निधी वापरण्याची परवानगी देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. केंद्रीय...
कोविडच्या (कोरोना) वाढत्या रूग्णसंख्येकडे पाहता रूग्णांवर त्यांच्या घरीच उपचार करण्यासाठी आता विविध रूग्णालयांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. सरकारी वा खाजगी रूग्णालयांमध्येही खाटा मिळत...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करतानाच राज्य सरकारने काल बुधवारपासून साजरा होणाऱ्या रमजान महिन्यासाठीही विविध स्वरूपांचे निर्बंध टाकणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी...
अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अघोषित लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाच्या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी उद्या, बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढचे १५ दिवस म्हणजेच...