तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असतानाच राज्य सरकारकडून या साथीच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या आर टी पीसीआर चाचण्या 11 टक्क्यांनी कमी केल्याचे निदर्शनास आल्याने...
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह कोविड-१९संबंधी त्यांच्या विविध अडचणी निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed...
केंद्र सरकारने आजपासून पीपीएफ, एनएससीसह अनेक बचत योजनांवरील व्याजदरात पुढच्या तीन महिन्यांसाठी एका टक्क्यापर्यंतची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अखेर फिरवला. कालच केंद्राने हा...
मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी ठेवण्याच्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातले अधिकारीच सहभागी झाल्याचे दिसून आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या एमआयडीसी म्हणजेच...
परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित लेफ्टनंट जनरल डब्ल्यूएजी तथा 'वॅग' पिंटो (निवृत्त), यांचे 25 मार्चला पुण्यात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांचे...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मागील पाच वर्षांमध्ये हिवताप (मलेरिया) आजाराच्या प्रतिबंधासाठी वाखाणण्याजोगी कामे झाली आहेत. सन २०३०पर्यंत हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने महानगरपालिका प्रशासन...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला सामोरे जाताना कोणत्याही राज्याला राज्य स्तरावर लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू करता येणार नाहीत, असे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने काल जारी...
राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल गृह खात्याविरूद्ध असलेला पोलिसांचा अहवाल, स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर पांघरूण घातले. इतकेच नव्हे तर...
आयकर विभागाने मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिक आणि विकासक समूहप्रकरणी 17 मार्च रोजी छापे घातले. मोबाईल अॅक्सेसरीजच्या व्यापारात सहभागी असलेल्या डीलर्सच्या प्रकरणीही छापे टाकण्यात आले....