टॉप स्टोरी

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...

सत्ताधारी आघाडीलाच अडचणीत...

राज्य सरकारमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून हजारो कोटींची थकबाकी तसेच अनुदान थकित असल्यामुळे त्रस्त झालेले काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन...

पालिका निवडणुकांवर डोळा,...

राज्यात येत्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तिजोरीत खडखडाट असतानाही राज्य सरकारने आज विविध करसवलतींची खैरात केली. बृहन्मुंबई महानगरपालिका...

कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने...

कोरोनाला रोखण्याबाबत आवश्यक असलेली महाराष्ट्रातली कामे संथ गतीने सुरू असून त्याची गती वाढवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्राने दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधीपैकी किती खर्च झाला...

आता शाळकरी मुलांची...

महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा चालूच ठेवून त्यांच्या वैद्यकीय सहली काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री...

नानाच म्हणतात, राज्यात...

महाराष्ट्रात राजकीय गुन्हेगारी वाढली आहे. वाळूमाफिया ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ट्रकखाली चिरडून मारत आहेत. वकिलांचे खून होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. अशावेळी...

अधिवेशनाच्या समारोपाला उपस्थित...

राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीचा विषय निकालात निघण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे विधान...

पंतप्रधानांची केली नक्कल...

सत्ताधारी तीन पक्षांच्या आघाडीला भारतीय जनता पक्षाने विधानसभेमध्ये नकलांना प्रतिआव्हान दिले आणि अखेर महाविकास आघाडीला, आमदार भास्कर जाधव यांना माफी मागा, असे सांगण्याची नामुष्कीची...

महाराष्ट्रात लोकशाही बंद!...

राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’शाही व ‘रोख’शाही सुरू आहे. चहापानाचे निमंत्रण आम्हाला मिळाले. ‘रोक’शाही आणि ‘रोख’शाहीवर केवळ ज्यांचा विश्वास आहे आणि जे लोकशाही...

एसटी कामगारांना ‘शासकीय...

राज्यातल्या एसटी कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करता येणार नाही, असे आज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या...
Skip to content