नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन फटके खाल्ल्यानंतर जाग आलेल्या काँग्रेसने आज राष्ट्रवादीला एक फटका देत त्यांच्या नगराध्यक्षांसह २४ नगरसेवकांना आपला हात दिला.
परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष...
राज्यातल्या अनेक महामंडळावरील नियुक्त्या बाकी आहेत. महिलांशी निगडीत असलेल्या महामंडळावर नियुक्ती जाहीर केलेली आहे. आता इतर महामंडळांच्या नियुक्त्या फार काळ प्रलंबित न ठेवता त्या...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असून पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना जादा वेळ देण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण...
केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दापोली समुद्र किनाऱ्यावर असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत.
दापोली समुद्र किनाऱ्यावर परब यांचे साई...
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले असले तरी सत्तेतली महाविकास आघाडी त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र...
किरीट सोमैयांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!, अशी स्पष्ट मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र...
राज्य सरकारमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून हजारो कोटींची थकबाकी तसेच अनुदान थकित असल्यामुळे त्रस्त झालेले काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन...
राज्यात येत्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तिजोरीत खडखडाट असतानाही राज्य सरकारने आज विविध करसवलतींची खैरात केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका...
कोरोनाला रोखण्याबाबत आवश्यक असलेली महाराष्ट्रातली कामे संथ गतीने सुरू असून त्याची गती वाढवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्राने दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधीपैकी किती खर्च झाला...