महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे-नाशिक...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असून पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना जादा वेळ देण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण...
केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दापोली समुद्र किनाऱ्यावर असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत.
दापोली समुद्र किनाऱ्यावर परब यांचे साई...
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले असले तरी सत्तेतली महाविकास आघाडी त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र...
किरीट सोमैयांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!, अशी स्पष्ट मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र...
राज्य सरकारमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून हजारो कोटींची थकबाकी तसेच अनुदान थकित असल्यामुळे त्रस्त झालेले काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन...
राज्यात येत्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तिजोरीत खडखडाट असतानाही राज्य सरकारने आज विविध करसवलतींची खैरात केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका...
कोरोनाला रोखण्याबाबत आवश्यक असलेली महाराष्ट्रातली कामे संथ गतीने सुरू असून त्याची गती वाढवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्राने दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधीपैकी किती खर्च झाला...
महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा चालूच ठेवून त्यांच्या वैद्यकीय सहली काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आरोग्यमंत्री...
महाराष्ट्रात राजकीय गुन्हेगारी वाढली आहे. वाळूमाफिया ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ट्रकखाली चिरडून मारत आहेत. वकिलांचे खून होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. अशावेळी...