2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...
सत्ता असताना किमान 100 वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला आज संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. अनेक वर्षे सत्ता भोगूनही गरीबी हटावचे आश्वासन पूर्ण न करणाऱ्या...
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या उमेदवारीमुळे या परिसरातल्या सफाई कामगारांच्या वस्त्या तसेच सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये आनंद व्यक्त केला जात...
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका...
मागील खासदारामुळे पाच वर्षे वाया गेली. तो फक्त शूटिंगला गेला. मतदारसंघातील रस्ते, धरणे, रेल्वे असे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला केंद्राची, राज्याची मदत लागणार...
शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्त्या अजमल कसाबने केली नाही असे म्हणणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानचीच भाषा बोलत असूनही काँग्रेसशी आघाडी...
विजयाच्या जोशाने, मताधिक्याच्या त्वेषाने, प्रचंड संख्येने उसळलेल्या या जनसागराच्या उपस्थितीत आज माझ्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सांगता सभेवर उपस्थित जनसमुदायाने अफाट...
सोनिया-मनमोहन सरकारच्या काळात पाकिस्तानातून दहशतवादी येऊन बॉम्बस्फोट करून जात होते, तेव्हा काँग्रेसची वोट बँक सांभाळण्यासाठी मौनीबाबा मनमोहन सिंग दिल्लीत मौन धारण करून बसत होते. दहशतवाद्यांनी...
महायुतीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात पंडित परशुराम मोडक यांच्या वडकी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयास...
भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांचा सातत्याने अपमान केला. शिवाजी महाराज हे भाजपाला फक्त मतांसाठी हवे आहेत. निवडणुका आल्या...