देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणं कसं आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी सह्याद्री देवराई, या त्यांच्या संस्थेमार्फत होत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्याची माहिती दिली.
श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतल्या गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या कलाघर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या सहाय्यक आयुक्त डॉ. विनया...
राज्यात दुष्काळाची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाही. पाण्याचा विषय खूपच गंभीर झाला आहे. माझ्यासमोर बारामती लोकसभा मतदारसंघातील...
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात तळ ठोकला आहे. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्वे...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत मुंबईत चेंबूरच्या भारतरत्न डॉ. आंबेडकर उद्यानात लवकरच उभारली जाणार आहे. आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार खासदार...
नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा आपण गरिब समाजातून आल्यानेच विरोधक आपल्याला शिव्या देतात असे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु २० लाख रुपयांचा सूट, ३...
बारामतीचा खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत चालेल की राहुल गांधी यांच्या समाजविरोधी मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीत होईल, असे प्रतिपादन...
या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वत्र फिरत आहे. गावोगावी दादांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा लेखाजोखा नागरिक मांडत आहेत. त्याचवेळी काही प्रलंबित विषयही समोर येतात. हे प्रश्न...
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या संवाद मेळाव्यात नुकतेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या...
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून महत्त्व दिले जात नसल्याची तक्रार करत महाविकास आघाडीकडून समर्थन मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अखेर महायुतीतच...
वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पाळण्याचे आणि पुढे नेण्याचे काम शिवसेना पक्ष करीत आहे. मात्र बाळासाहेबांनी ज्या वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार तेवत ठेवला, त्या सावरकरांचा...