पब्लिक फिगर

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग तंत्राचा वापर करूनच भारतीय शास्त्रज्ञांना रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे 'जनुकीय रहस्य' उलगडण्यात यश आले होते, ज्यामुळे आज हापूस जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे उभा आहे. हापूसचा 'डिजिटल कोड' आणि वेंटर यांचे तंत्र हापूस आंब्याचा विशिष्ट स्वाद, त्याचा सुवर्ण रंग आणि जगभरात प्रसिद्ध असलेला त्याचा सुगंध नेमका कोणत्या घटकांमुळे येतो, हे अनेक वर्षे एक कोडे...

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला...

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या...

नोबेल शांतता पुरस्काराच्या...

डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आणि 'शांतता' हे दोन शब्द एकाच वाक्यात येणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असू शकतो. पण जागतिक राजकारणात सध्या हीच चर्चा रंगली...

संरक्षण मंत्री राजनाथ...

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23...

मतदारसंघाच्या पुनर्रचनेमागे मोदी...

जनगणनेचा अहवाल २०२७मध्ये पूर्ण होणार आहे. घटनेतीलसंबंधीत कलमाप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची तरतूद यामध्ये असताना वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या अहवालाऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या...

‘महिला आरक्षण’ हे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार...

कॅबिनेट मंत्रीपद मागितले...

मी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर मला राज्यमंत्रीपदही सोडावे लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. या वाक्याचे स्पष्टीकरणही लगेचच...

खुर्चीची मस्ती डोक्यात...

आपल्या रोकठोक आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "सत्ता आज आहे,...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला...

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी...

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने...
Skip to content