पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
तत्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असून, पात्रता मार्गदर्शक तत्त्वे कठोर आहेत. अनेक अर्जदार यापैकी एक अथवा दोन्ही निकष पूर्ण करू शकत नाहीत, यशस्वीपणे अर्ज सादर करू शकत नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी याबाबतची नियमावली आणि सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि अपॉइंटमेंच्या दिवशी आपल्याकडे पुरेशी आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणारी...
पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर...
मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारीला नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रांतील जवळजवळ 10 हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे....
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद...
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) 'आधार' शुभंकराचे नुकतेच अनावरण केले. लोकांना आधार सेवांचे चांगल्या पद्धतीने आकलन व्हावे यासाठी हे एक नवीन 'रेसिडेंट फेसिंग' संवाद माध्यम...
मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यात येणार असल्यामुळे उद्या, बुधवार, सात जानेवारीपासून रविवार, 11 जानेवारी 2026पर्यंत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन...
प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी नववर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला....
अगरबत्तीमध्ये काही कीटकनाशक रसायने आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मानवी आरोग्यासाठी, घरातील हवेच्या गुणवत्तेसाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतील, अशी...
भारतामध्ये गुगल पे, फोन पे, भिम आदी एपच्या माध्यमातून सर्रास वापरण्यात येणाऱ्या युपीआयला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट सिस्टम म्हणून मानण्यात आले...