माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

सरकारी काम आणि...

सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. कोणतेही सरकारी कामकाज इतक्या धीम्या गतीने सुरू असते ते कधी पूर्ण होईल,...

अन्य भाषांचा आदर...

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसीमराठीचे वैभव नित्य जोपासण्याचे कर्तव्य!इंग्रजीसह अन्य भाषा स्वीकारापण आईचा भक्कम आधार व्हा! गेल्याच रविवारी जागतिक मातृभाषा दिन झाला. आता आज, शनिवारी आपण...

उद्धवजी, ही विकेट...

जीनके अपने घर शिसेके हो वो दुसरे के घर पत्थर नही मारते किंवा स्वतः विडी ओढणारा इतरांना कसे सांगू शकतो की धूम्रपान वाईट आहे...

महाविकास आघाडीचे महाभकास...

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांचे नगरसेवक भाऊ कप्तान मलिक खुलेआम गरीब सफाई कामगारांना मारहाण करतात. त्यांचा जावई खुलेआम ड्रग्स विकतो. दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचेच...

पोलिसांच्या ‘शामळू’ धोरणामुळेच...

नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून सुटल्यानंतर शोभयात्रेने पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या गजानन ऊर्फ गजा मारणेला माध्यमे आणि समाज माध्यमात झालेल्या तीव्र टिकेनंतर अटक झाली खरी,...

ठाकरे-कोश्यारी संघर्ष का...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील नातेसंबंध जरा अडचणीचे झाले आहेत. या संबंधात प्रेम आणि आस्थेपेक्षा राग आणि चिंता अधिक झाली आहे....

पूजाच्या आत्महत्त्येला संजय...

अराजकतेकडे वाटचाल असे आज आपल्या राज्याचे, महाराष्ट्राचे चित्र आहे. सुसंस्कृत राज्य मागे पडले आणि विकृत महाराष्ट्र झपाट्याने पुढे आले, असे आजचे चित्र आहे. गंमतीजमती...

पंतप्रधान महोदय, माफ...

अत्यंत व्यथित मनाने मी हे लिहीत आहे. आजचा विषय राजकारण, अर्थकारण वा समाजकारण असा कोठलाही नसून फक्त 'आंदोलनजीवी' इतकाच मर्यादित आहे. राजकारणाची चर्चा तर...

शर्माजी, जमले तर...

ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी कालच्या शुक्रवारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. 2 हजार 755 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. यात नवीन घोषणा काही...
Skip to content