माय व्हॉईस

ठाकरे, पवारांनंतर आता ममता! पुढचा नंबर कोणाचा?

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२२मध्ये शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनेचे ४० आमदार भाजपाच्या छत्रीखाली एनडीएत सामील झाले. आमचीच शिवसेना खरी, असा दावा शिंदेंनी केला व तो निवडणूक आयोगाने मान्यही केला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला मिळाले. ठाकरेंचा पक्ष उबाठा सेना म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षावर एकनाथ शिंदे यांनी कब्जा मिळवला. शिवसेना फोडल्याचे बक्षिस म्हणून शिंदे यांना भाजपाने सुरूवातीला अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद...

अनिलबाबूंची गच्छंती बहाणा!...

जेव्हा जे तुमच्या, अनेकांच्या मीडियाच्या, जनतेच्या, नेत्यांच्या, दस्तुरखुद्द अनिल देशमुखांच्या मनातदेखील नव्हते तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवले आहे, होते की अनिल देशमुख यांचे काऊंटडाऊन...

जनता येथेच कडक...

मुख्यमंत्री उद्धवजी, गेल्या दिड वर्षातील कोरोना काळात आपण जनतेशी जो संवाद साधत आहात त्यात आपली कळकळ जाणवते. आकडेवारीही चकित करणारी आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा...

शिवसैनिकांच्या आकांतात उद्धव...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोण तर ज्या बाळासाहेबांनी मुसलमानांची कायम लांडे अशी खिल्ली उडवली, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

रजनीकांत.. दि ‘थलाईवा’!

खास भेदक आवाजासाठी प्रख्यात असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना गेल्या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा व भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यानंतर...

अमितजी व शरदबाबूः...

एखादा मोठा भूकंप होणार असेल तर त्याच्या आधी जमिनीच्या पोटातून काही आवाज येत राहतात. काही महिने छोटे मोठे कंप जाणवत राहतात आणि मग एखादा...

हॉटेल्स कचाट्यात तर...

मुंबई शहर आणि राज्यातील काही प्रमुख शहरे लॉकडाऊनच्या सीमारेषेवर उभी आहेत. याचे साधे कारण कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. याला कारण नागरिकांचा हलगर्जीपणा...

बाबांनो.. कोरोनात तरी...

कोरोनाच्या महामारीतून अवघा देश सावरला जात असताना या महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले असून महाराष्ट्रात रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. ही...

सुबोध जयस्वालांचा अर्ज...

तीन हजार कोटी रुपयांचा तेलगी स्टॅम्प घोटाळा महाराष्ट्राला आठवत असेलच. या घोटाळ्यात भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गलिच्छ राजकारणही पाहिलेले आहे. त्यात बळी पडलेले...

उद्धवजी! कावळे मोती...

आमचा राग अन्य कोणावर नाही. तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. कारण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवलेले आहे...
Skip to content