आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसीमराठीचे वैभव नित्य जोपासण्याचे कर्तव्य!इंग्रजीसह अन्य भाषा स्वीकारापण आईचा भक्कम आधार व्हा!
गेल्याच रविवारी जागतिक मातृभाषा दिन झाला. आता आज, शनिवारी आपण...
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांचे नगरसेवक भाऊ कप्तान मलिक खुलेआम गरीब सफाई कामगारांना मारहाण करतात. त्यांचा जावई खुलेआम ड्रग्स विकतो. दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचेच...
नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून सुटल्यानंतर शोभयात्रेने पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या गजानन ऊर्फ गजा मारणेला माध्यमे आणि समाज माध्यमात झालेल्या तीव्र टिकेनंतर अटक झाली खरी,...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील नातेसंबंध जरा अडचणीचे झाले आहेत. या संबंधात प्रेम आणि आस्थेपेक्षा राग आणि चिंता अधिक झाली आहे....
अराजकतेकडे वाटचाल असे आज आपल्या राज्याचे, महाराष्ट्राचे चित्र आहे. सुसंस्कृत राज्य मागे पडले आणि विकृत महाराष्ट्र झपाट्याने पुढे आले, असे आजचे चित्र आहे. गंमतीजमती...
अत्यंत व्यथित मनाने मी हे लिहीत आहे. आजचा विषय राजकारण, अर्थकारण वा समाजकारण असा कोठलाही नसून फक्त 'आंदोलनजीवी' इतकाच मर्यादित आहे. राजकारणाची चर्चा तर...
ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी कालच्या शुक्रवारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. 2 हजार 755 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. यात नवीन घोषणा काही...
संसदीय पंरपरेत लोकांनी थेट निवडून दिलेल्या सभागृहांच्या अध्यक्षांचे महत्त्व निराळे आहे. घटनाकारांनी लोकसभेच्या अध्यक्षांना राजशिष्टाचारामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतरचे महत्त्वाचे सर्वोच्च स्थान दिले आहे....