माय व्हॉईस

पोटनिवडणुका ठरवतील भवितव्य सहानुभूतीच्या लाटेचे

राज्यात एप्रिलअखेर बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होत आहे तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची निवडणूक होत आहे. पोटनिवडणूक, या सहानुभूतीवर जिंकल्या जातात. त्यामुळे विरोधी पक्षही या निवडणुका लढवण्यास इच्छुक नसतो. बारामतीची निवडणूक अजितदादांच्या लोकप्रियतेमुळे बिनविरोध करावी असा प्रयत्न त्या पक्षाच्या नेत्यांचा होता. मात्र काँग्रेसने सुरुवातीला यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून याव्यात यासाठी पाठिंबा दिला. काँग्रेसला या निवडणुकीत...

मुंबई-मराठीच्या नावाने गळे...

जनतेला बुचकळ्यात पाडणाऱ्या युत्या-आघाड्यांचे पेव सर्वत्र उठलेले असताना, येणाऱ्या १५ जानेवारी रोजी करायच्या मतदानात, नेमके कोणते बटण दाबायचे या संभ्रमात मतादर अडकला आहे. चित्रविचित्र...

महाराष्ट्रात या दोन...

अर्थविषयक घडामोडीच्या मागोवा घेणाऱ्या आघाडीचे वर्तमानपत्र इकोनॉमिक टाईम्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंकात भाजप आणि राज्यात आघाडी वा युती केलेल्या तीन राज्यांचा धावता आढावा घेतलेला...

रडारड पक्षकार्यकर्त्यांची! अगदी...

महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता माघारीचे पर्व सुरू झाले आहे....

अजूनही शून्याच्या गर्तेत...

रविवारी निवडणुकीची मतमोजणी सहसा होत नाही. यावेळी ती झाली. याचे कारण आधीच निकाल लांबले होते, त्यात आणखी उशीर नको होता. २ डिसेंबरला मतदान होऊन...

मुनगंटीवारांनी केली फडणवीस,...

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. कोणतीही रिस्क न घेता महायुतीतील भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अपेक्षेप्रमाणे महाविकास...

मुंबईत मिळतील तितक्या...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती...

पृथ्वीबाबांचा चळ!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कऱ्हाडचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे काही फार थोर नेते नाहीत वा यशस्वी संसदपटूही नाहीत. पण स्वतःकडे प्रसिद्धी कशी खेचायची...

वरळीतल्या ‘सेंचुरी’तल्या महिला...

अगदी दोन दिवसांपूर्वीच नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकामध्ये राजकीय पक्षांना मतदान काय म्हणून करायचे, असा उद्विग्न प्रश्न विचारला होता. यावर अर्थात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे...

मुंबईत रस्त्यावरून सुरक्षितपणे...

सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत पायाभूत सेवासुविधांची लक्षणीय भर पडल्याने मुंबई महानगराचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे यात शंका नाही. 2014पूर्वीच्या काळात महाराष्ट्र...
Skip to content