पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने महाराष्ट्र हादरला असला तरी आरोग्य यंत्रणेतील नोकरशहा मात्र अद्यापीही ढिम्म आहेत. हे नोकरशहा काही...
जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. कामगार, कष्टकरी, मजूर आदींची आबाळ होत आहे. दुकानदार, छोटे व्यापारी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे....
नाटक आणि नाट्यगृह कधी सुरू होणार यासंबंधी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून सरकारची घोषणा झाल्यावरसुद्धा आंदोलनाची भाषा करणाऱ्यांना काय म्हणावे हेच कळत...
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात काल ज्या तोफा डागल्या त्यांचा रोख येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडेच होता. त्यांनी मुख्यतः भारतीय जनता पक्ष हाच...
गेल्या आठवड्यातच मी अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सर्वच राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबईत ठाण मांडून बसल्या असतानाही अंमली पदार्थ मुंबईत मिळतातच कसे?? असा प्रश्न विचारला...
दोन दिवसांपूर्वीच नवरात्रीचे घट बसले. महाराष्ट्रातली विविध देवस्थाने उघडली गेली. श्रद्धेपायी देवदर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांची पावले देवस्थानांच्या दिशेने पडू लागली आहेत. पण, त्यांना विनासायास दर्शन...
नवज्योतसिंग सिद्धूने प्रांताध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याहीपेक्षा काँग्रेससाठी अधिक धक्कादायक घटना होती ती माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट....
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या अकाली मृत्यूनंतर बराच गदारोळ झाला. कोणी म्हणतात आत्महत्त्या, तर कोणाला वाटतो खून. अखेर तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा मैदानात उतरतात....