माय व्हॉईस

आता शंख करताय! तेव्हा महिला सशक्तीकरणाचे बॅनर कुठे ठेवले?

महिला आरक्षणाशी संलग्न असेलेले मतदारसंघ फेररचना विधेयक (१३१ वे सुधारणा विधेयक २०२६) लोकसभेत नामंजूर झाले आणि भाजपाविरूद्ध काँग्रेस अशा नव्या राजकीय संघर्षाला सुरूवात झाली. महिला आरक्षणाच्या पदराआडून सरकारने आणलेले मतदारसंघ फेररचना विधेयक फेटाळले गेले, असे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सपा आदी इंडिया ब्लॉकमधील पक्ष सांगत आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी महिला आरक्षणाची भृणहत्त्या केली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. मोदी-शाहांची री ओढतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन त्यांचे वाभाडे काढले. त्यांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचे दर्शन घडवले. ७० कोटी महिलांचा विश्वासघात करीत विरोधकांनी...

आयकर कार्यालयानेच चोरली...

मुंबईच्या महर्षी कर्वे रोडवरील आयकर विभागाचे दिमाखदार कार्यालय माहीत नसेल असा माणूस विरळाच! हल्ली मुंबईची रया बिघडत चालली असली तरी एकेकाळी संपूर्ण महर्षी कर्वे...

शरद पवार, उद्धव...

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या जातील तिथे एकच सांगत आहेत की, शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. कार्यकर्त्यांशी त्यांनी परवा सवला जबाब केले: “पाठीत...

आदित्यजींच्या डोळ्यादेखतच होतोय...

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पवईच्या रेनीसांस, या पंचतारांकित हॉटेलच्या बाजूने प्रथम कच्चा रस्ता व नंतर पक्का सायकल ट्रॅक करण्याची लगबग चोरीछुपे चालू आहे. इतर कुठल्या...

ठाकरे सरकारला पुन्हा...

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सातत्याने महासंकटात सापडणारे सरकार बनले आहे. शरद पवारांनी या सरकारची स्थापना योग्य मुहुर्तावर व योग्य विचाराने केली नाही काय, असाही...

पृथ्वीराज देशमुख अडचणीत,...

सांगली जिल्ह्याच्या विटा परिसरात असलेल्या केन साखर कारखान्याने गेली तब्बल तीन वर्षे शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले नसल्याने हजारो शेतकऱ्यांच्या घरावर मरण अवकळा आल्याचे समजते....

या कोरोनाचे विसर्जन...

देवा, गणराया ये, तुझ्या आगममनाचीच वाट आम्ही सारे, तुझे भक्त, पाहत आहोत! गणपतीची वाट फक्त भाविकच पाहतात असे नव्हे, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक हौश्या,...

अहो, पिंपळे मॅडम.....

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली भागात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा फेरीवाल्यांच्या संघटनेने वा त्यांच्या कोणाही 'मुखन्ड' नेत्याने...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल. पण आता...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

एक पोस्ट पाहिली कुठेतरी- महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव. विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे! दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक...
Skip to content