माय व्हॉईस

आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...

तंबाखूची रसाळ पोथी!

जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. कामगार, कष्टकरी, मजूर आदींची आबाळ होत आहे. दुकानदार, छोटे व्यापारी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे....

काही कोटींतले थोडे...

नाटक आणि नाट्यगृह कधी सुरू होणार यासंबंधी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून सरकारची घोषणा झाल्यावरसुद्धा आंदोलनाची भाषा करणाऱ्यांना काय म्हणावे हेच कळत...

महाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरेंचा...

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात काल ज्या तोफा डागल्या त्यांचा रोख येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडेच होता. त्यांनी मुख्यतः भारतीय जनता पक्ष हाच...

एमडी ते इस्टसी.....

गेल्या आठवड्यातच मी अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सर्वच राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबईत ठाण मांडून बसल्या असतानाही अंमली पदार्थ मुंबईत मिळतातच कसे?? असा प्रश्न विचारला...

निर्बंधांच्या अनिश्चिततेपुढे कोरोनाही...

दोन दिवसांपूर्वीच नवरात्रीचे घट बसले. महाराष्ट्रातली विविध देवस्थाने उघडली गेली. श्रद्धेपायी देवदर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांची पावले देवस्थानांच्या दिशेने पडू लागली आहेत. पण, त्यांना विनासायास दर्शन...

सिद्धू.. अब बोलिए.....

नवज्योतसिंग सिद्धूने प्रांताध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याहीपेक्षा काँग्रेससाठी अधिक धक्कादायक घटना होती ती माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट....

पोलीस काय भांगेची...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या अकाली मृत्यूनंतर बराच गदारोळ झाला. कोणी म्हणतात आत्महत्त्या, तर कोणाला वाटतो खून. अखेर तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा मैदानात उतरतात....

राज्यसभा निवडणुकीतच दडली...

माजी खासदार, माजी मंत्री रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. तशी ती झाली नसती तरच नवल होते. कारण भारतीय जनता पक्षाकडे पाटील यांना...

मान गये उद्धव...

मराठा आरक्षण आंदोलनाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कंटाळले होते. कारण, या आंदोलनाने त्यांना फार छळले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या मराठा...
Skip to content