ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व आरवली येथे जाण्याचा योग आला. जोरदार मस्त पाऊस आणि हिरव्यागर्द निसर्गाने वेडावलोच होतो. या दोन्ही ठिकाणी...
वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबद्दलचे विधानसभेत सादर झालेले विधेयक आणि मुंबई महापालिकेने केलेले शिलाई मशिन्सचे वितरण, यांचा काय संबंध आहे... हा प्रश्न विचारला तर...
आमदार जितेन्द्र आव्हाड एक हुषार आमदार आहेत. पण अतिउत्साहाच्या भरात कधी कधी ते भडकाऊ भाष्यही करतात. त्यामुळे मग त्यांच्यावर त्यांचेच शब्द गिळण्याची वेळ येते....
अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात... हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच.
कणेकर त्यांचे सहकारी...
निधी मंजूर करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे. विविध विकासकामांची अनेक प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे येत असतात. त्यातले सगळेच मंजूर होतात असे नाही. परंतु कशाला प्राधान्य द्यायचं...
लोकशाहीत संवाद, चर्चा, विचारविनिमय आणि वादविवाद या मुद्द्यांना स्थान असते मात्र व्यत्यय आणि गदारोळ हे लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...
एकीकडे केंद्रीय मंत्री गडकरी महामार्गांबाबत आलटून-पालटून चकचकीत करणार, अशा घोषणा करत असतात. परंतु, त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी त्यांच्या घोषणांना हरताळ फासणारे काम करण्यात...
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून संपूर्ण वाडीच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. बुधवारी रात्री ही दुर्घटना झाल्यानंतर विधानसभेमध्ये त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्य होते. पण,...
आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना केलेली विनंती ऐकून आज विधानसभा हास्यकल्लोळात बुडाली. कारण, भास्कर जाधव फडणविसांना म्हणाले, वाटलं तर तुम्ही मला...