येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही निवडणूक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न भाजपा करत असून ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी अटीतटीची झुंज देत आहेत. मागील म्हणजे २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये जवळपास १० टक्के मतांचे अंतर होते. भाजपाने ३८ टक्के मते घेतली व जागा ७७ मिळवल्या तर तृणमूलने ४८ टक्के मते...
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कालच वाढदिवस झाला. खरं तर दुर्दैवाने आता वाढदिवस म्हणता येणार नाही; कारण शरीराने त्या आपल्यात नाहीत. म्हणून जयंती म्हणायचं... बाकी...
हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता...
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरचित्रवाणी वाहिन्यांनासाठी एक सूचनापपत्र जारी केले आहे. या सूचनापत्राद्वारे मंत्रालयाने, ज्या व्यक्तींवर दहशतवादासह इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत किंवा कायद्याने प्रतिबंधित...
केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आजपासून बोलावलेल्या संसदेच्या एका आठवड्याच्या विशेष अधिवेशनात नेमका कोणता ऐतिहासिक निर्णय होणार याकडे आता साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले...
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ऑर्डरली म्हणून काम करणारे अनेक पोलीसजावन असतात हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य तो मानसन्मान मिळालाच...
महाराष्ट्रातल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला....
जागतिक जैवइंधन आघाडी आणि आफ्रिकी महासंघाचा जी 20 मध्ये समावेश, हे भारताने आपल्या जी-20 अध्यक्षीय कारकिर्दीत मिळवलेले प्रमुख यश असल्याचे प्रतिपादनही डॉ. जितेंद्र सिंह यांनी...
नवी मुंबईच्या जुई नगर येथील गामा टॉवर्सचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने अनेक कामगारांचा पगार थकवून, पगाराचे पैसे मागायला गेलेल्या सुमारे 10 कामगारांना अक्षरशः बदडून पळवून...
महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांच्या प्रत्येकाला त्यांची जागा नेमकी कुठे आहे आणि त्यांना काय करायचे आहे,...