मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
अर्थविषयक घडामोडीच्या मागोवा घेणाऱ्या आघाडीचे वर्तमानपत्र इकोनॉमिक टाईम्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंकात भाजप आणि राज्यात आघाडी वा युती केलेल्या तीन राज्यांचा धावता आढावा घेतलेला...
महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता माघारीचे पर्व सुरू झाले आहे....
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. कोणतीही रिस्क न घेता महायुतीतील भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अपेक्षेप्रमाणे महाविकास...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कऱ्हाडचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे काही फार थोर नेते नाहीत वा यशस्वी संसदपटूही नाहीत. पण स्वतःकडे प्रसिद्धी कशी खेचायची...
अगदी दोन दिवसांपूर्वीच नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकामध्ये राजकीय पक्षांना मतदान काय म्हणून करायचे, असा उद्विग्न प्रश्न विचारला होता. यावर अर्थात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे...
सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत पायाभूत सेवासुविधांची लक्षणीय भर पडल्याने मुंबई महानगराचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे यात शंका नाही. 2014पूर्वीच्या काळात महाराष्ट्र...
काल दुपार-संध्याकाळच्या सुमारास लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाकडे (सीएसएमटी) निघालो असताना मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण आदी महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. तब्बल चार वर्षानंतर...