स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर ०१ मे २०२३ रोजी माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी पोलीसठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण...
राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव येत्या 30 तारखेला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक कार्यभार स्वीकारणार आहेत.
मनोज...
महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता...
राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. येत्या...
मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३०...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने मुंबई महापालिकेतले आपले वर्चस्व कायम राखण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनसुबे आज उधळले गेले. मुंबई महापालिकेतील प्रभागांची (वॉर्ड) संख्या पूर्वीइतकीच...
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीचा हवाला देत संजय राऊत यांनी आज केलेल्या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ...
मुंबईतल्या वर्सोवा येथे सागरी किनारी मच्छिमारांसाठी अद्ययावत, सुसज्ज अशी जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 336 कोटी रुपये एवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून...