भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय मशिन विकसित करण्यात यश मिळवले आहे. या क्रांतीमुळे देशातील सामान्य रुग्णांना होणारा एमआरआय चाचण्यांचा त्रास आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
"मेक इन इंडिया" एमआरआय मशीनचा थेट रुग्णांच्या खिशाला फायदा होणार असून तपासणी दर ७० टक्क्यांपर्यंत दर कमी होऊ शकतात. सध्या भारतात एमआरआय चाचणी करण्यासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांत ५,०००...
देशातील नर्सिंग वर्कफोर्स (परिचारिका सेवा) बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2014पासून स्थापन झालेल्या सध्याच्या...
सन २०१९ - २०२१ या कोरोना काळात जगभरातील जवळजवळ साडेसहा कोटी लहान मुलांचे पूर्णतः किंवा अंशतः लसीकरण होऊ शकले नसल्याचे युनिसेफच्या अहवालात नमूद करण्यात...
वाढत्या उन्हाळ्यात नागरिकांनी काय करावे याच्या सूचना मुंबई महापालिकने केल्या आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा फक्त मुंबईकरांनाच बसत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र यात भरडला जात...
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा रूग्णालयात, उप जिल्हा रूग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच दवाखान्यात उष्माघात (सन स्ट्रोक) क्लिनिक सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी...
महाराष्ट्रात सध्या कोविड तसेच एच३एन२ डोके वर काढत असून याला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मास्कचा वापर करावा. याशिवाय त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना...
अतिशय तीक्ष्ण चाकू हल्ल्याने अनेक वार होवून मृत्यूच्या दाढेत गेलेल्या व्यक्तिवर तातडीची, अतिशय अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया करुन त्याचे प्राण वाचवण्यात मुंबई महानगरपालिकेच्या सांताक्रूझ...
वाढत्या कोविड व एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य सचिव एन. नवीन सोना यांची जी. टी. हॅास्पिटल येथील त्यांच्या कार्यालयात...
निरोगी जीवनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या “स्वस्थ मन, स्वस्थ घर” (निरोगी मन निरोगी घर) मोहिमेचा एक भाग म्हणून, दर महिन्याच्या आजच्या...
बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, प्रदूषण, वाढती व्यसनाधीनता अशा विविध कारणांमुळे जगासह देशात-मुंबईत कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच कॅन्सरच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी मुंबईतल्या प्रख्यात बाँम्बे हाँस्पिटलने माफक...