घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले आर्थिक सल्लागार कार्यालय येत्या 15 जूनला दुपारी 12 वाजता आधारभूत वर्ष 2022-23सह डब्ल्यूपीआयची सुधारित मालिका जारी करेल. ही मालिका आधारभूत वर्ष 2011-12सह आताच्या सर्व डब्ल्यूपीआय मालिकेची जागा घेईल.
हे कार्यालय यावेळीच उत्पादन उत्पादकमूल्य निर्देशांक (ओपीपीआय), प्रायोगिक निविष्ठा उत्पादकमूल्य निर्देशांक (आयपीपीआय) आणि बँकिंग, सुरक्षा ठेवींचे व्यवहार, विमा, निवृत्तीवेतन निधीचे व्यवस्थापन, रेल्वे, हवाई...
देशाच्या तिन्ही सैन्य शाखांमधून मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे, हे सरकार सादर करीत आलेल्या आकडेवारीवरून अनेकदा स्पष्ट होते. सातत्याने पाकिस्तान सीमेवर होणाऱ्या चकमकी, घातपात-अपघात, दहशतवादी...
मनसुख हिरेन यांच्या हत्त्येचे प्रकरण एटीएसकडून काढून ते अखेर एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश महाराष्ट्रातल्या ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातल्या आरोपींना सर्व कागदपत्रांसह...
पुणे येथील दक्षिण कमांड, सैनिकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजपासून "ऑपरेशन थिरवल्लूर" सुरू केले आहे.
लष्कराकडून नागरी प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, तामिळनाडूमधील थिरवल्लूर...
देशांतर्गत गुंतवणुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, हस्तांतरण व सोयीसाठी...
मुंबईपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं...
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करू, असं आश्वासन शिवसेनेने औरंगाबादकरांना वर्षानुवर्षे दिले. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष उलटून गेलं तरी अजूनही ठाकरे...
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक तथाकथित अश्लिल पोस्ट वायरल करण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ताबडतोब अटक करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री...
भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या अत्यंत आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारने आज सकाळीच नमते घेतले आणि जोपर्यंत वाढीव बिलाच्या विषयावरील चर्चा होत नाही तोपर्यंत वीजतोडणी थांबविली...