अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाला अमेरिकन न्यायालयाने एक मोठा दणका दिला आहे. एच१-बी व्हिसावर नव्याने लावण्यात आलेली तब्बल १ लाख डॉलरची (सुमारे ९५ लाख रुपये) भक्कम फी 'बेकायदेशीर कर' असल्याचे सांगत बोस्टन येथील फेडरल कोर्टाने नुकतीच ती रद्द केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि सध्या काम करणाऱ्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सप्टेंबर २०२५मध्ये ट्रम्प प्रशासनाने एच१-बी व्हिसाच्या नव्या अर्जांवर १ लाख डॉलरची अतिरिक्त फी आकारण्याची घोषणा केली होती. यापूर्वी ही फी केवळ २,००० ते ५,००० डॉलरच्या घरात असायची. स्थानिक...
मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणि मुंबई महापालिका क्षेत्रातच असणारा महापालिकेचा ‘तुळशी’ तलाव आज (१६ जुलै) सकाळी ११ वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी...
कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, लसींच्या चाचण्यांना गती देण्यासाठी / लसी बाजारात आणण्यापूर्वी त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने आणखी दोन प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला...
कोविडच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये मास्क नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातच एन ९५ रेस्पिएटर मास्क, हे फार उपयुक्त मानले जातात. आता याच एन ९५ मास्कला पर्याय...
मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरप्रमाणे आता एलपीजी ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि सर्वांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून, एलपीजी ग्राहकांना कोणत्या वितरकांकडून एलपीजी...
आज जागतिक पर्यावरण दिन! नुकत्याच एका आठवड्यात आलेल्या तौक्ते आणि यास या दोन चक्रीवादळांनी, भारतातील बहुतांश किनारपट्टीवरील गावांना तडाखा दिला. मोठ्या प्रमाणातील घरांची पडझड, जीवितहानी,...
देशात कोविडमुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेऊन आणि विविध वर्गातून आलेल्या अभिप्रायांच्या आधारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) (12वी) बारावीच्या परीक्षा यावर्षी रद्द करण्याचा...
पदोन्नतीतले आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उपसमितीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. सत्तेतल्या काँग्रेसने या निर्णयाला...
एक स्त्री असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समर्थपणे राज्यकारभार करून अहिल्याबाई होळकर यांनी २८ वर्षे इंदूर राज्यकारभाराची धुरा कशी सांभाळली?, चैतन्यशक्तीचै त्यांना कसा उपयोग झाला...