चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे अनेक खेळाडू प्रकाशात आले, ज्यांनी मग संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. जिम्नॅस्टिक्सबरोबर मल्लखांब खेळातदेखील त्यांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या ३०पेक्षा जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर १००पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय आणि २००पेक्षा जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या...
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंन्त...
ब्रिटीशांच्या काळापासून देशभरात असलेले लष्कराचे १३० गोठे तब्बल १३२ वर्षांनंतर बंद करण्याचा निर्णय लष्कराने घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
विविध ठिकाणी तैनात असलेल्या...
एंजल ब्रोकिंगने अॅक्सलरेटेड मोबाइल पेजेसमध्ये (एएमपी) एआय आधारीत पूर्णपणे एकिकृत चॅटबॉट आणले असून अशी सुविधा देणारी ही पहिली बीएफएसआय कंपनी आहे.
या नव्या सुविधेमुळे एंजल...
देशाच्या तिन्ही सैन्य शाखांमधून मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे, हे सरकार सादर करीत आलेल्या आकडेवारीवरून अनेकदा स्पष्ट होते. सातत्याने पाकिस्तान सीमेवर होणाऱ्या चकमकी, घातपात-अपघात, दहशतवादी...
मनसुख हिरेन यांच्या हत्त्येचे प्रकरण एटीएसकडून काढून ते अखेर एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश महाराष्ट्रातल्या ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातल्या आरोपींना सर्व कागदपत्रांसह...
पुणे येथील दक्षिण कमांड, सैनिकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजपासून "ऑपरेशन थिरवल्लूर" सुरू केले आहे.
लष्कराकडून नागरी प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, तामिळनाडूमधील थिरवल्लूर...
देशांतर्गत गुंतवणुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, हस्तांतरण व सोयीसाठी...
मुंबईपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं...