एनसर्कल

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...

सहस्त्र चंद्रदर्शनाचे भाग्यवंत...

एक हजार चंद्र जोनारो आऊं पाक्को कच्छी माडू! एकवार जे मनमां ठान्यू तो पछी हुं कोईनूं मानूं नहीं. अशाच आशयाचा संवाद जेठालाल गडाचा आहे....

गुंतवणूकदारांसाठी लवकरच ‘आत्मनिर्भर...

देशांतर्गत गुंतवणुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, हस्तांतरण व सोयीसाठी...

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराविषयी...

मुंबईपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं...

संभाजीनगरबाबत प्रस्तावच दिला...

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करू, असं आश्वासन शिवसेनेने औरंगाबादकरांना वर्षानुवर्षे दिले. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष उलटून गेलं तरी अजूनही ठाकरे...

फडणवीसांच्या अश्लिल पोस्टविरोधात...

राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक तथाकथित अश्लिल पोस्ट वायरल करण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ताबडतोब अटक करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री...

वीजजोडण्या कापण्यास तात्पुरती...

भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या अत्यंत आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारने आज सकाळीच नमते घेतले आणि जोपर्यंत वाढीव बिलाच्या विषयावरील चर्चा होत नाही तोपर्यंत वीजतोडणी थांबविली...

सौंदर्य, माधुर्य आणि...

दरवर्षी 'मराठी राजभाषा दिन' २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. अत्यंत अवीट गोडी असलेल्या तसेच सौंदर्य, माधुर्य आणि विविधता यांनी नटलेल्या आपल्या मराठी मायबोलीचे जतन आणि जोपासना करणे...

क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे! आजच्या अत्यंत व्यक्तिकेंद्रीत, संकुचित,...

‘स्पाईस मनी’तर्फे ग्रामीण...

ग्रामीण भागातील उद्योजकांना ‘स्पाईस मनी अधिकारी नेटवर्क’चा भाग बनता यावे, यासाठी त्यांच्याकरीता शून्य-गुंतवणुकीचा एकमेवाद्वितीय असा प्रवेश कार्यक्रम पूर्णपणे विनाशुल्क सुरू करीत असल्याचे, ‘स्पाईस मनी’ या भारतातील आघाडीच्या ग्रामीण फिन्टेक कंपनीने जाहीर केले. मर्यादीत कालावधीसाठी आखण्यात आलेल्या या शून्य-गुंतवणूक...
Skip to content