एनसर्कल

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...

राजभवनावरून हात हलवत...

राज्य सरकारने पाठविलेल्या १२ जणांच्या यादीला मान्यता देऊन त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची विनंती करण्यासाठी राजभवनावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाला एक...

तब्बल पांच वर्षांनंतर...

आर्थिक वर्ष 2021मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी तब्बल 31,820 कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला. तब्बल पांच वर्षांनंतर बँकाना पुन्हा नफा झाला आहे. गेल्या पाच वर्षांत...

परकीय चलन मिळवा...

भारताची सांस्कृतिक-भौगोलिक विविधता जशी आहे तीच आपल्याला औषधी वनस्पतींच्या बाबतही पाहयला मिळते. समृद्ध आयुर्वेद वारसा, गावोगावाच्या जंगलांतून मिळणारी प्रभावी जडीबुटी, त्याचा निष्णात वैदूंद्वारा वापर,...

तब्बल ३० वर्षांनंतर...

तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर काल आणि आज असे दोन दिवस भारतीय संरक्षण दलांचे तीनही प्रमुख, म्हणजे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश...

व्यसनाधीनांकडून होणारा छळ,...

व्यसनाधीनांकडून होणारा छळ कसा रोखावा, वयोवृद्धांची काळजी कशी घ्यावी, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी कशी घ्यावी, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, तृतीयपंथीयांचे प्रश्न कसे सोडवावे अशा विविध सामाजिक...

भास्कर वाघ घोटाळा...

धुळ्यातील दैनिक "मतदार"चे संस्थापक-संपादक, धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंडित पा. वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी,...

ही आहेत कारणे...

१८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९च्या...

आयआयटी मुंबईचा 59वा...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी-वास्तव (VR) पद्धतीने साजरा झाला. यासाठी पदवी मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आभासी अवतार तयार करण्यात आला...

जाणून घ्या ‘ई-रुपी’...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्टला डिजिटल पेमेंट सुविधा, ई-रुपीचे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटीद्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून...
Skip to content