छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...
तपास कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 2023 या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक 140 पोलीस अधिकारी /कर्मचार्यांना प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कार यादीमध्ये 22 महिला...
नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसह (केसीसीआय I) केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने नाशिक येथे अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रांच्या प्रादेशिक उद्योग संमेलानाचे आयोजन करण्यात आले होते....
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्ट, 2023 रोजी मध्य प्रदेशचा दौरा करणार आहेत. ते दुपारी 2:15 वाजता, सागर जिल्ह्यात पोहोचतील. तिथे ते संत शिरोमणी गुरुदेव...
देविका हा उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण होण्याच्या बेतात आहे अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी...
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी), इंडिया आणि गोव्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय विशेष रसायनशास्त्र शिबिराचे आयोजन...
आसाममधील कोक्राझार येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 132व्या डुरांड चषक फुटबॉल स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन केले. या वार्षिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पहिल्यांदाच या ठिकाणी झाला....
वर्ष 2025-26 पर्यंत पामच्या लागवडीखालील क्षेत्र 10 लाख हेक्टर पर्यंत वाढवण्याच्या आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन 11.20 लाख टनांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट...
भारताला बारमाही पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि उद्योग भागधारक यांच्या शिफारसी आणि सल्ला...
अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी दोन वर्षांपूर्वीच साजरी झाली. "साहित्यरत्न लोकशाहीर" हे बिरूद अण्णाभाऊ साठे यांनाच शोभून दिसतं. सगळ्यांनाच अचंबित करणारा आणि थक्क करून सोडणारा...