झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस आणि इतर निमलष्करी दलांनी गेल्या दोन दिवसांपासून संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. ही कारवाई प्रामुख्याने रुतुगुतु, तुनबेडा आणि बोरोई या नक्षलग्रस्त भागांवर केंद्रित होती. गुरुवारी पहाटे सुरक्षादलांचे पथक या भागात पोहोचले असता, दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलांनी केलेल्या गोळीबारात इस्रायल पूर्ती हा जागीच ठार झाला. चकमकीचा...
सुधीर गजानन जोशी! शिवसेनेची एक बुलंद तोफ काल, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी खऱ्या अर्थाने शांत झाली. गेल्या काही वर्षांपासून सुधीरभाऊ केवळ आपले शारीरिक अस्तित्त्व...
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही...
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला....
माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार विजय वैद्य, दैनिक 'सामना'तले सहकारी आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक संजय डहाळे, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर असे आम्ही चौघेजण चहापाण्यासाठी एका...
सकाळी आठ सव्वाआठच्या सुमारास मोबाईल खणखणला. पलीकडे राजीव कुलकर्णी होता. तुम्हाला कळले की नाही? आपले रायकर साहेब गेले.. सुन्न झालो. सुमारे 45 वर्षांचा टप्पा...
आज मकरसंक्राती! मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाणघेवाण केली जाते. मकरसंक्रांतीचे महत्त्व,...
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, 'कमवा आणि...
तुलसी विवाह कालावधी या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी (१५ नोव्हेंबर)पासून ते कार्तिक पौर्णिमा (१९ नोव्हेंबर)पर्यंत आहे. म्हणजेच आजपासून तुलसी विवाहाला प्रारंभ होत असून तो १९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे....
आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासूर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले...