डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व!

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता...

नागपंचमीचे महत्त्व! असे...

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा...

श्रावणी सोमवार आणि...

यावर्षी 'श्रावणी सोमवार' हे व्रत  1, 8, 15 आणि 22 ऑगस्ट यादिवशी केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे.  सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी...

आषाढी एकादशी – ...

10 जुलैला असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने..... आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या...

खोटे बोलत उद्धव...

मला मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हणून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचा माझ्या नावाला विरोध होता, असे खोटे कारण त्यांनी सांगितले. शरद पवारांनी आग्रह धरल्याने...

व्हिपपेक्षाही गाजले ते...

मूळ शिवसेना कोणाची किंवा व्हिप कोणाचा लागू होणार, या प्रश्नांपेक्षाही विधानसभेच्या अधिवेशनात आज मतदानाच्या वेळी सर्वाधिक हिट होते ते शहाजी बापू पाटील.... गेल्या काही...

प्रदीप भिडेंमुळे ‘दूरदर्शन’...

ख्यातनाम वृत्तनिवेदक प्रदीप भिडे स्वर्गवासी झाले आणि मनात त्यांच्यासंबंधीच्या अनेक आठवणींनी रुंजी घातली. मोठ्या पदावर काम करूनही अत्यंत साधे, निगर्वी प्रदीपजी आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ...

हनुमान जयंती आणि मारुतीच्या...

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।।   वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो...

राजगर्जना ऐकूनही.. तो...

"व्हनी तो चेतवारे| चेतवीताच चेतीतो||"... टाइप भाषण करून समाज थोडाच बदलणार आहे?? चळवळ हवी.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे काल रात्री शिवतीर्थावर गुढी पाडव्याच्या...
Skip to content